Wednesday, February 20, 2008

वडील घरचे अस्तित्व असतात..............


आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात पण घराच्या या अस्तित्वाला खरच आम्ही कधी समजून घेतले आहे का? वाडिलाना महत्व असुनाही त्यांच्या विषयी जास्त लिहिले जात नाही, बोलले जात नाही, कोताही व्याख्याता आईविषयी बोलत राहतो. संत महत्म्यांनी आईचे महत्व अधिल सांगितले आहे. देवदेविकानी आइचेच गोडवे गायले आहेत. लेखाकानी कविनी आईचे तोंडभरून कौतुक केले आहे. चांगल्या गोष्टिना आईची उपमा दिली जाते पण वडिलनविषयी कुठेच फारस बोलले जात नाही. कही लोकनी बाप रेखाताला पण तोही तपत व्यसनी, मर्जोड़ करनाराच, समजत एक दोन टक्के असे बाप असतील पण चांगल्या वडिलनबद्दल काय?आईंकडे अश्रुंचे पात असतात पण वडिलांनकड़े सयमाचे घाट असतात. आई रडून मोकळी होते, पण सांत्वन वाडीलानाच करावे लगते आणि राडन्यापेक्षा संत्वन करनारयावर जास्त तान पडतो कारन ज्योतिपेक्षा समयीच जास्त तपते ना? रोजच्या जेवानाची सोय करणारी आई आमच्या लक्षात रहते पण आयुष्याच्या शिदोरिची सोय करणारा बाप आम्ही किती सहज विसरून जातो. आई मोकलेपनाने रडू शकते, पण रात्रि उषित तोंद खुपसून मुस्मुसतातात ते वडील असतात. आई रड्ते, वाडिलाना राड़ता ही येत नही, स्वताचे वडील वराले तरी राड़ता येत नाही, कारन तय्ना छोट्या भावंडाना जपयाचे असते. आई गेली तरीही राड़ता येत नही कारन बहिनिला आधार व्हयाच असत. पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेली तरी पोरंसाठी आधार बनवा लागतो.जिजाबाई नि शिवाजी घदवाला अस आवश्यक म्ह्नव पण त्याच वेळी शाहाजी राजाची ओधातान सुधा ध्यान्यत घ्यावी. देवकीच, यशोधाच कौतुक अवश्य करव पण पोरातुं पोराला डोक्यावर घेउन जाणारा वासुदेव सुधा लक्षात ठेवावा. राम हा कौसलेचा पुत्र आवश्य असल पण पुत्र वियोगाने तड्फ़ड्न मरण पावला तो पिता दशरथ होता.

वाडीलाच्या टाचा जिजलेल्या चापलाकडे पाहिले की त्यांचे प्रेम कलाते. त्यांचे फांटके बनियान बघितले की कलते "अम्ह्च्या नशिबची भोके त्यांच्या बनियानला पडलित". त्यांचा दाढ़ी वाधलेला चेहरा त्यांची काटकसर दाखवतो. मुलीला गाऊँन घेतील, मुलाला लुंगी घेतील पण स्वत: मात्र जुनी पाँन्टच वापरातिल. मुलगा सलून मधे २०-२५ रुपये खर्च करतो. मुलगी पार्लर मधे खर्च करते पण घरातला दधिचा सबन संपला म्हनून आंघोलिच्या सबनाने करतात. अनेकदा ते नुसत पानी लाऊंन दाढ़ी करतात. वडील आजारी पडले तरी डॉक्टर कड़े जाट नाहीत, ते आजराला घाबरत नाहीत पण डॉक्टर एखादा महीना आराम करायला लावतील याची त्याना भिती वाटते. कारन पोरिचा लग्न, पोराचे शिक्षण बाकी असते, घरात उत्पन्नाचे दूसरे साधन नसते, एपत नसते तरीही मुलाला मेडिकल ला एन्जिनिअरिंग ला प्रवेश मिलों दिला जातो. ओधातान करून मुलाला डर महिन्याला पैसे पठावाले जातात, पण सर्वच नसली तरीही कही मुले अशी असतात की जे पैसे आले की मित्रना पार्ट्या देतात आणि ज्या वडिलांनी पैसे पठावाले त्यांची टिंगल करतात. एकमेकांच्या बापच्या नावाने एकमेकाना हाका मारतात.आई घरचे मांगल्य असते तर वडील घरचे अस्तित्व असतात. ज्या घरत वडील आहेत त्या घराकडे वाइट नजरेने कोणीही बघू शकत नाही. कारण त्या घरचा कर्ता जिवंत असतो. कोणत्याही परिक्षेचा निकाल लागल्यावर आई जवळची वाटते कारण टी जवळ घेते, कवताळते, कौतुक करते, पण गापचुप जाउन पेढयांचा पुढा घेउन येणारा बाप कोणाच्या लक्षात रहत नाही. चटका लागला, ठेच लागली की "आई ग" हा शब्द बाहेर पडतो पण रास्ता पार करताना एखादा ट्रक जवळ येउन ब्रेक लागतो तेव्हा "बापरे" हाच शब्द बाहेर पडतो. छोट्या संकतकाली आई चलते पण मोथिमोठी वादल पेल्ताना बापच आठवतो. काय पटते न????

कोणत्याही मंगल प्रसंगी सर्वजन जातात पण मयाताच्या प्रसंगी बापाला जावे लगते. कोताही बाप श्रीमंत मुलीच्या घरी सारखा जात नसतो पण गरीब लेकिच्या घरी तिच्या कालजी पोटी सारखा फेरया मारेल. मुलाच्या नोकरीसाठी लाचार होनारा बाप, मुलीच्या लग्नासठी उम्बरठे जिज्वानारा बाप, घरच्यासाठि स्वताच्या व्यथा दड़्पनारा बाप..........खरच किती ग्रेट असतात न????वडिलांचे महत्वा कोणाला कळत? लहनपनिच वडील गेल्यावर अनेक जबाबदाराया खुप लवकर पेलाव्य लागतात, एकेका वस्तुसाठी तरसवे लागते त्याना. वाडिलाना खरया अर्थाने समजून घेते ती मुलगी. सासरी गेल्या अथवा घरापासून दूर असलेल्या मुलीला बापशी फोनवर बोलताना बदलेला आवाज एक श्क्नात्त कलतो., ती अनेक प्रश्न विचरते. कोनतिही मुलगी स्वताच्या इचछा बाजूला ठेउन बाप म्हणेल तेव्हा विवाहाच्या बोहल्यावर चढ़ते. मुलगी बापाला जानते, जपते..... इतारांची श्रद्धा, असाच आपल्याला जानावा हीच प्रतेक बापाची किमान अपेक्षा असते.

3 comments:

Pratik Sangave said...

good one

Anonymous said...

ITS REALLY TRUE..I LOVE MY DAD VERY MUCH

Anonymous said...

ITS REALLY TRUE.I AGREE.AND I LOVE MY DAD VERY MUCH